अहमदनगर दि १३ एप्रिल
येणारे सण उत्सव शांततेत पडावेत तसेच कोणीही सोशल मिडीयावर अफवा पसरेल आशा अथवा आक्षेपार्ह मेसेज टाकू नये किंवा फॉरवर्ड करू नये तसेच आशा पोस्ट वर लाईक किंवा कमेंट करू नये असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे.
सोशल मिडीयावर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून दोन टीम स्थापन करण्यात आल्या असून या टीम सोशल मिडियवर लक्ष ठेवणार आहेत अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिलीय
पहा व्हिडीओ