Homeक्राईममनपा अतिक्रमण पथकावर हल्ला आरोप अटक होत नाही तो पर्यंत मनपाचे चार...

मनपा अतिक्रमण पथकावर हल्ला आरोप अटक होत नाही तो पर्यंत मनपाचे चार झोनचे काम बंद

advertisement

अहमदनगर दि.१२ जुलै

जुन्या जिल्हाधिकारी कार्यालया जवळील रस्त्याच्या कडेला असलेल्या अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागावर काही लोकांनी हल्ला केला असून या हल्यामध्ये दत्तात्रय जाधव हा कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे.

जवळपास 40 ते 50 जणांच्या जमावाणे हा हल्ला केल्याची माहिती महानगरपालिका कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी दिली आहे. महानगरपालिकेच्या पथकावर हल्ला झाल्यामुळे या प्रकरणातील सर्व आरोपींना पकडल्याशिवाय नगर शहरातील चारही विभागाचे काम सुरू होणार नाही तसेच भविष्यात आरोपी पकडले गेले नाही तर संपूर्ण महानगरपालिका बंद ठेवण्याचा इशारा अनंत लोखंडे यांनी दिला आहे.

 

या प्रकरणाबाबत कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये जखमी कर्मचारी दत्तात्रय जाधव यांच्या फिर्यादी वरून   जमावा विरुद्ध गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular