Homeराजकारणराज ठाकरे यांनी भोंग्या वरून रान उठवले असताना अहमदनगर मधील मनसे नेत्यांची...

राज ठाकरे यांनी भोंग्या वरून रान उठवले असताना अहमदनगर मधील मनसे नेत्यांची वेगळीच भूमिका

advertisement

शिर्डी दि.१ मे

थोड्याच वेळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ औरंगाबाद येथे जाणार आहे तर राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी तीन मे चा अल्टिमेटम दिला आहे याच पार्श्वभूमीवर शिर्डीत सर्वधर्मसमभाव संदेश देतमुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सध्या सुरु आहे. त्यानिमित्त मुस्लिम बांधवांना शिर्डीतील मनसेचे नेते दत्तात्रय कोते यांनी इफ्तार पार्टीचे आयोजन केलं होतं यावेळी मनसे कार्यकर्ते सह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

एकीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मशिदीवरील भोंग्या वरून रान उठवले असताना पुण्याचे नगरसेवक वसंत मोरे आणि दत्तात्रय कोठे यांनी मनसेत राहून आपली वेगळी भूमिका समोर ठेवलीय शिर्डीच्या साईबाबांचे सबका मालिक एक हे ब्रीद वाक्य शिर्डीतील मनसेच्या नेत्यांनी खरे ठरविले आहे.

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular