दिल्ली दि.११ मे
राज द्रोहाचे कलाम 124 (अ) यास तात्पुरती स्थगिती सुप्रीम कोर्टाने दिली असून या बाबत कोर्टाने केंद्र सरकारला आदेश दिलेले आहे.
राजद्रोहाच्या आरोपाखाली इथून पुढे कोणतीही गुन्हे दाखल करता येणार नाही सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला आदेश.
स्वातंत्र्यानंतर कलमाखाली अनेकांवर गुन्हे दाखल झाले आहेत आणि अनेकदा या कलमाचा गैरवापर झाला असल्याचं कोर्टाच्या निदर्शनास आले आहे.
या आधी दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत सुनावणी सुरू राहील मात्र यापुढे राजद्रोहाचा गुन्हा दाखल करता येणार नाही असेही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केल आह दाखल होणार नाही
पुनरावलोकन झाल्या शिवाय काय द्यायचा वापर होऊ शकणार नाहीत याबाबत केंद्र सरकार आणि राज्यातील हायकोर्टानं याबाबत सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले आहेत.