दिल्ली दी.७ जानेवारी
केंद्र सरकारने कोरोना बाबतची नवी नियमावली जाहीर केली असून नियमावली पुढील प्रमाणे असेल
रुग्णाला पूर्ण झाले असेल मात्र त्याची काही लक्षणे दिसत नसतील तर त्याचा आयसोलेशन चा कालावधी 14 दिवसांच्या ऐवजी सात दिवसांचा असेल,
ऑक्सिजन प्रमाण 94 टाक्यावरून 93 करण्यात आले आहे.
रुग्णाला आयसोलेशन दरम्यान सलग तीन दिवस ताप न आल्यास आठव्या दिवसापासून रुग्ण बरा झाला असे मानले जाईल.
आठ दिवसानंतर कोरोणा तपासण्याची गरज भासणार नाही,
अमेरिका आणि ब्रिटन नंतर भारत हा तिसरा मोठा देश ज्या देशाने आयसोलेशनचा कालावधी कमी केला आहे .ओमोक्रोनच्या बहुतेक रुग्णांमध्ये गंभीर लक्षणे नसतात परंतु डेल्टा च्या तुलनेत तिप्पट वेगाने पसरतो त्यामुळे काळजीची घेणे गरजेचे, त्यामुळे नागरिकांनी कोरणा आणि विक्रांत पासून वाचण्यासाठी स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे मास्क वापरणे, हात स्वच धुणे,
सार्वजनिक जागेवर थुंकू नये, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे या गोष्टींवर जास्त भर दिला पाहिजे असेही प्रशासनाने सांगितलं आहे.