Home जिल्हा राज्यावर वीज संकट दोन दिवस पुरेल ईतकाचा कोळसा शिल्लक

राज्यावर वीज संकट दोन दिवस पुरेल ईतकाचा कोळसा शिल्लक

मुंबई दि.११, एप्रिल
राज्यात फक्त दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक असल्याने राज्यावर मोठं वीज संकट कोसळण्याची शक्यता असल्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सांगितले आहे. तर तीन दिवस पुरेल इतकं पाणी शिल्लक असल्याने वीज पुरवठ्याची समस्या राज्यावर येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. केंद्राने कोळसा उपलब्ध करून नाही दिला तर मोठं वीजसंकट येणार असल्याचेही ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिली माहिती दिली आहे.

कोळसा कुठे किती शिल्लक

नाशिक – १६,६३२ मे. टन
भुसावळ – २७,५५० मे. टन
परळी – १४,१४७ मे. टन
३३,९६५ मे. टन


राज्यात उपलब्ध कोळसा साठा
नाशिक १६,६३२ मे. टन
भुसावळ – २७,५५० मे. टन
मे.
परळी – १४,१४७ मे. टन
पारस ३३,९६५ मे. टन

खापरखेडा – १,५२,६५५
मे. टन
चंद्रपूर – ३,३०,५४६ मे. टन

कोराडी टीपीएस – ४३,०७९
मे.
टन
कोराडी ६६० – ७,४७६
मे. टन

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version