अहमदनगर दि.८ ऑगस्ट
अहमदनगर शहरातील सिद्धेश्वर कॉलनी येथील रहिवासी श्री हरिभाऊ पालवे यांचे चिरंजीव गिरीष पालवे यांची नुकतीच केंद्रीय लोकसेवा आयोगा अंतर्गत झालेल्या परीक्षांमध्ये भारतीय वन सेवेमध्ये देशात 78 व्या क्रमांकाने निवड झाली आहे त्यांच्या सदरील झालेल्या निवडीबद्दल सिद्धेश्वर कॉलनी चे रहिवासी श्री एडवोकेट मुरलीधर पवार एडवोकेट विक्रम वाडेकर नोटरी पब्लिक श्री इंजिनियर सुभाष मिसाळ श्री इंजि.शिरसाट साहेब एडवोकेट गोरक्ष पालवे यांच्या उपस्थितीमध्ये नुकताच सत्कार करण्यात आला
हरी भाऊ पालवे हे वंजारवाडी तालुका नेवासा येथील रहिवासी असून ते तेशासकीय दूध डेरी मधून सेवानिवृत्त झालेले आहेत ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्याने सदरचे यश संपादन केल्यामुळे संपूर्ण नगर जिल्ह्यातून त्याचे अभिनंदन केले जात आहे