अहमदनगर दि.१८ मे
अहमदनगर शहारत आज एमआयएम चे खा.इम्तियाज जलील हे सर्जेपुरा येथे ईद मिलनच्या कार्यक्रमाला आले होते या ठिकाणी बोलताना त्यांनी शहरातील मुख्य बाजार पेठेतील वादग्रस्त झालेल्या अतिक्रमण आणि पथविक्रेत्यांचा प्रश्नावर इम्तियाज जलील यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनासह याबाबत जे नेते पथविक्रेतेंच्या त् पोटावर पाय देत आहेत त्यांना इशारा दिला आहे.
पहा व्हिडीओ काय म्हणालेत खा. इम्तियाज जलील
पहा व्हिडीओ