संभाजी नगर दि.१ मे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा संभाजीनगर मध्ये सुरू झाली असून त्यांनी सुरुवातीलाच मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र प्रत्येक जिल्ह्यात यापुढे सभा होतील कोंबडा कसं ठरलं तर सूर्य उगवायचा थोडीच राहतो असा टोला त्यांनी भाषणाच्या सुरवातीलाच मविआ मारला.
संभाजीनगर मध्ये पिण्याचा प्राण्यांचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर सतावत आहे खूप अडचणी आहेत खूप प्रश्न प्रलंबित आहेत मला याची कल्पना आहे मात्र मी मुद्द्यांवर बोलणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केलं.
या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी झाली होती सभेच्या ठिकाणी या सर्व समस्या बाजूला उभा राहिला ही जागा नसल्याने सभेच्या ठिकाणी थोडासा गोंधळ झाला होता राज ठाकरे यांना गोंधळ लक्षात आला नंतर त्यांनी कार्यकर्त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सभेत कोणी गोंधळ घातला तर त्याला चौरंग करून घरी पाठवेल कोणी गोंधळ घालायला आले असतील तर त्याला तिथल्या तिथे हाणा असा आदेशच दिला होता.
मास्तर दिन आपण साजरा काय करतोय महाराष्ट्र जिल्ह्याचा मुळे महाराष्ट्राचे अब्रू वेशीवर टांगली जातीय महाराष्ट्राने देशाला विचार दिला आणि आज महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे आपण यासाठी आपण महाराष्ट्र दिन साजरा करतो का असा सवालही त्यांनी केला.