अहमदनगर दि.१४ ऑगस्ट
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त आणि 15 ऑगस्ट पूर्वसंध्येला भिंगार परिसरातील आलमगीर येथील मदरसा दारूल उलुम मधील विद्यार्थ्यांनी आलमगीर आणि भिंगार परिसरात भव्य अशी तिरंगा रॅली काढली होती.
मदरसा दारूल उलुम चे मुख्य मौलाना निजाम यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो विद्यार्थ्यांनी 250 फूट तिरंगा हातात घेऊन आलमगीर येथील मदरसा समोरून झालेला सुरुवात केली होती भारत माता की जय हमारी शान तिरंगा हमारी जान तिरंगा अशा जयघोषाने आलमगीर आणि भिंगार परिसर दुमदुमून गेला होता ठिकठिकाणी नागरिकांनी या तिरंगा रॅलीचे स्वागत केले. या मतदारसंघांमध्ये दरवर्षी स्वातंत्र्य दिनाचे विविध कार्यक्रम होत असतात मात्र यावर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव च्या निमित्ताने सुमारे अडीचशे फुटाचा तिरंगा रॅली काढण्यात आली होती.
https://youtu.be/QUm08xTYI8w